ठाणे

ईगल ब्रिगेड संघटनेने दिला दिवा रेल्वे स्थानकात सामाजिक संदेश

दिवा :- ( शंकर जाधव)  महात्मा गांधी जयंती निमित्त ईगल ब्रिगेड संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत दिवा रेल्वे स्टेशन येथील भिंत सामाजिक संदेश देऊन रंगवण्यात आली. दिवा असिस्टंट मॅनेजर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ईगल ब्रिगेड सदस्यांनी हा उपक्रम राबवला. या अभियानात शुभांगी क्लासेसचे विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!