ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. स्वातंत्र्यसमरात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या प्राणांच्या आहुतीवर आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस त्या वीरांच्या गाथा आणि...
प्रासंगिक लेख
येत्या दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभर ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या देशावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे...
जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात...
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या नियोजनामुळे मागील वर्षी जुलैमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे ठाणे येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि विकास...
दरवर्षी 18 सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बांबू हे बहुपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे...
माता सुदृढ राहिली तर जन्माला येणारी देशाची भावी पिढी सुदृढ राहते. त्यामुळे गरोदर महिलेच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा विविध कारणांमुळे...
आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते...
१० जून : नेत्रदान दिनानिमित्त लेख घरी थोडावेळ वीजपुरवठा खंडित झाला की गडद काळोखाची जाणीव माणसाला हैराण करून सोडते, मग ज्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी...
१९८७ मध्ये WHO च्या स्टेट मेंबर कडून सुरू झालेले हे कार्य अख्या जगाचे तंबाखू महामारी कडे लक्ष वेधून घेण्यासाठी व तंबाखू मुळे मानवजातीवर...
कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांपर्यंत गेला असताना आता मात्र नव्या संकटाला सामोरे जावे...
राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या मिशनमध्ये राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकाऱ्यांच्या ऑक्सिजन...
आज पदमश्री आदरणीय तीर्थस्वरूप श्री.आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांचा जन्मदिवस. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अज्ञानाने हाहाकार माजवला की...
(लेखक जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे) आज कोविड १९ ने देशाला आणि जगाला वेठीस धरले असले तरी काही देश...
‘ती’ वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असूनही आपल्या भन्नाट कल्पनांना विविध माध्यमातून वाट मोकळी करुन देते. कधी विविध रंगांची उधळण करत तर कधी पावडर...
पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. आई-वडिलांचे मायेचे छत्रही नाही…मोठ्या भावाचा मिळालेला आधार तिला लाखमोलाचा….आपल्या दोन मुलींकडे पाहून तिने स्वत:ला...
आमचं सरकार स्थापन होऊन एक वर्षे पूर्ण झाले. सरकार स्थापनेनंतर दोन तीन महिन्यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना या सरकारला करावा लागला. अजूनही...
पुणे जिल्ह्यामध्ये कोविड- १९ चे ( कोरोना) आतापर्यंत ३ लक्ष ६२ हजार ९७९ एवढे बाधित रुग्ण आढळून आले. या अनुषंगाने कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी...
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यावर १ डिसेंबर २०१९ रोजी विधानसभा अध्यक्षपदी श्री. नाना पटोले यांची विधानसभेद्वारे बिनविरोध निवड करण्यात...
बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी त्याच्या जन्मापूर्वी आईच्या प्रकृतीची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. गुटगुटीत आणि निरोगी बाळ सर्वांनाच आवडतं, मात्र असे बाळ...
हाय फ्रेंड्स, दहावीनंतर पुढे काय? हा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांनी आपल्या या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध असलेल्या संधींच्या माहितीत शोधले असेल...
असं म्हणतात, ‘देवाची इच्छा असली तरच तुम्हाला त्याचं दर्शन होतं’.. आमच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. ही माझी तशी दुसरी आषाढी वारी… सन २०१८...
संपुर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतात निर्माण झाली आहे. या अनुशंगाने खबरदारीचा उपाय म्हणुन सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. सद्यस्थिती...
उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड या राज्यातील हातावर पोट असणारे जवळपास 2 हजार 500 स्थलांतरित मजूर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत देशात लागू...
कोरोना ( कोविड – 19 ) संसर्गामुळे 23 मार्च पासून महाराष्ट्र लॉक डाऊन झाला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या...
अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली...
काल देवासमोर नंदादीप लावत होते. दिवाही लावला, हळदीकुंकू देवाला वाहताना पाहते तर दिवा मालवला होता. पुन्हा लावला आणि उदबत्ती घेतली आणि ती...
“शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्या पलीकडले”…… किती सुंदर अनुभूती आहे ना!!!…न बोलताच डोळ्यांतील...
जून जुलै मध्ये तुफान कोसळणारा हा पाऊस श्रावण सुरू झाला की आपला वेगही मंदावतो आणि तीव्रताही. मग सुरू होतो ऊनपावसाचा लपंडाव या लपंडावामुळे...
नवरात्र उत्सव सुरू झाला की प्रत्येक जण विशेषतः महिलांना फारच उत्साह असतो…नवरात्रात रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या, ड्रेस घालायला मिळणार...
सकाळी फिरायला जाण्याचा प्रघात गेली २०-२२ वर्षे सुरू आहे…अगदी कागलपासून ( कोल्हापूर) सुरू आहे आता नवी मुंबईपर्यंत…लग्नाच्या आधी...
कालच आक्काच्या घरी कोल्हापूर, कसबा बावडा येथे काॅलनीत हादगा खेळायला मिळाला. २३-२४ वर्षांनंतर काल हादग्यात सहभागी झाले होते. गाणे म्हणून खिरापत...
तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्याच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ……. असे जरी आपण म्हटले तरी कोणाचीच खात्री आता देता...
श्रावण संपत आला आणि भादव्याची चाहूल लागली की, सासुरवाशिणींना माहेरी जाण्याचे वेध लागतात आणि माहेराकडून येणाऱ्या संदेशाची, बोलावण्याची, आणि घेऊन...